मुंबई बातम्या

Fig Farming : मुंबई बाजारपेठेत झेंडेंच्या अंजिराची चलती – Agrowon

मीठा बहरासाठी झाडांना खतमात्रा देऊन १ जुलै रोजी पाणी सोडले जाते. पुढे खट्टा बहरासारखेच पीक व्यवस्थापन ठेवले जाते. या फळांची तोडणी २० नोव्हेंबर ते १ मार्चपर्यंत होते.

बागेस रासायनिक खतांचा वापर कमी करून शेणखत आणि लेंडी खताचा जास्तीत जास्त वापर केला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली

आहे. झाडे सशक्त झाल्याने फळांना चमक, गोडवा व टिकाऊपणा चांगल्या प्रकारे मिळतो. पिकाच्या गरजेनुसार सेंद्रिय खत, जैविक खतांचा योग्य पद्धतीने वापर केला जातो.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiWGh0dHBzOi8vd3d3LmFncm93b24uY29tL2Fncm8tc3BlY2lhbC9zdWNjZXNzLXN0b3J5LW9mLXplbmRlLWJyb3RoZXJzLWZyb20tZGl2ZS1kaXN0LXB1bmXSAWJodHRwczovL3d3dy5hZ3Jvd29uLmNvbS9hbXAvc3RvcnkvYWdyby1zcGVjaWFsL3N1Y2Nlc3Mtc3Rvcnktb2YtemVuZGUtYnJvdGhlcnMtZnJvbS1kaXZlLWRpc3QtcHVuZQ?oc=5