मुंबईत ९ मार्चपर्यंत जमावबंदी; पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचं नाही! मुंबई: दिल्लीत अलीकडंच उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत येत्या ९ मार्चपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी तसे आदेश जारी केले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) मुद्द्यावरून दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात ४२ हून अधिक बळी गेले आहेत. आता तिथं दिल्लीत तणावपूर्ण शांतता असली […]
मुंबई बातम्या
मुंबई बाजार समितीच्या दोन संचालकपदाकरिता ९९ टक्के मतदान; २ मार्च रोजी मुंबईत मतमोजणी – Lokmat
अमरावती : मुंबई बाजार समितीच्या संचालक मंडळाकरिता अमरावती विभागातील दोन संचालकपदांसाठी शनिवारी ९९ टक्के मतदान झाले. विभागात या निवडणुकीकरिता एकूण ८०७ मतदार व सात उमेदवार रिंगणात होते. विभागातील सर्व बाजार समितींच्या संचालकांना मतदानाचा अधिकार आहे. २ मार्च रोजी मुंबईस्थित कांदा, बटाटा बाजार आवार लिलावगृह, वाशी, तुर्भे येथे मतमोजणी होणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या […]
मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय ! जमावबंदी लागू करण्याचे दिले आदेश… – Sakal
मुंबई: संपूर्ण देशभरात CAA आणि NRC च्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर झालेला हिंसाचार लक्षात घेऊन आता मुंबई पोलिसांनी या संदर्भात पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मुंबईत येत्या ९ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशाच्या राजधानीत मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरू आहेत. यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही झाला आहे. […]
Welcome to Mumbai Telegram!
Welcome to Mumbai Telegram! मुंबई टेलीग्राम मध्ये आपले स्वागत आहे!