मुंबई बातम्या

देशभरातील हिंसाचाराच्या घटना थांबवण्यासाठी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई – Sarkarnama (सरकारनामा)

या सोबतच या प्रकरणी मुंबईत मानखुर्द, मालवणी, कुरार,आरे अशा विविध पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. शिवाय पोलिसांनी आतापर्यंत ६१ जणांना अटक केली आहे. या धार्मिक हिसांचारांना अनेकदा सोशल मिडियावरील वायरल पोस्टममुळे वेगळे वळण मिळते. त्यामुळे विशेष शाखा व सायबर पोलिस अशा सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर नजर ठेवून राहतात, आणि गरज पडल्यास त्या हटवतात, असे पोलिसांनी सांगितले.

Source: https://www.sarkarnama.in/desh/mumbai-police-takes-action-to-stop-valiance-activity-in-country-hn97