उद्धव ठाकरे –
– दहीहंडी हा उत्साहाचा क्षण, वाईटपणा नाईलाजाने घ्यावा लागतोय
– प्राणवायू प्रकल्पाचे ठाण्यात लोकार्पण झाले, अशा लोकप्रतिनिधींचा अभिमान वाटतो
– रस्त्यावरील अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे, चार कोटी वाहनांवर लक्ष ठेवायचे कसे? यासाठी अद्यावत यंत्रणा हवी
– महाराष्ट्र नंबर एक आहे, याचा सार्थ अभिमान आहे
Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/mumbai-and-maharashtra-rain-live-update-weather-report-today-heavy-rain-in-jalgaon-chalisgaon-aurangabad-kannad-imd-alert-526096.html